मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

मला पडलेले दोन चार प्रश्न

JNU

मला पडलेले  दोन चार प्रश्न:

  • त्या कन्हैया लालच वय 28 आहे, मग तो कॉलेजात अजून का शिकतोय? त्याची आई एकटी कमवणारी आणी वडील आजारी असतात म्हणे, आई वडलान पेक्षा अफझल गुरु ह्याला जवळचा का वाटतो?
  • आता मेलेल्या माणसान बद्दल  बोलू नये पण तो रोहित पण PHD करायला कॉलेजात का राहत होता ? तो सुधा गरीब घरचा होता आणि पंचविशी च्या पुढला होता,
  • आपण ह्यांच शिक्षण का पोसायच? (JNU ला grant आहे) 
  • भारत कि बरबादी काश्मीर कि आझादी अस  म्हंटल तरी त्यांना हटकायच  नाही का? पण मग त्या Herald प्रकरणी legal notice दिली ते राष्ट्रा विरुद्ध कस ? (निरुपम भैय्या ने  मोर्चा काढला होता, गांधीन ना  notice पाठवली म्हणून )
  • हल्लीची पिढी इतकी देशद्रोही आहे का? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार का? मग उद्या कुणी रस्त्यात  मुलीला थांबून तुझे कपडे काढायची इच्छा आहे अस म्हंटल तरी  लहान म्हणून सोडून द्यायचं का?  त्याला जर पोलिसांनी डांबल तर पोलिस चुकीचे का?